प्रत्येकाच आयुष्य सारख नसत.काहीच आयुष्य सोप असत तर काहीच कठीण.कोणाला जे पाहिजे ते मिळत तर काहीना खुप मेहणत केली ...
नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता येत सगळ ,मन मोकळ करता येत ,भावना समजतात ...
चंद्र आणि चंद्रासारखा तो , जवळ नाहीत पण जवळ असल्यासारखे.... चंद्र आणि चंद्रासारखा तो , रोज तर त्यानाच पाहते ...
प्रेम, प्यार ,लव किती तरी शब्द आहेत पण भावना मात्र एकच.कसा आला असेल ना हा शब्द ,किती सुंदर दिसतो ...